Posts

१००% भारतीय द्विचक्री!

१००% भारतीय द्विचक्री!  सायकल हा शब्दच मुळात इंग्रजी आहे, याला पर्यायी मराठी किंव्हा संस्कृत शब्द नाही असे म्हणतात पण मी शोधून काढला. माझा स्वत:चा द्विचक्री विक्री, विपणन, सुटे भाग व संसाधन यांचा व्यवसाय आहे. सध्या ग्राहकांची स्वदेशी द्विचक्री ची मागणी वाढत आहे पण दुर्दैवाने एकही अधुनिक द्विचक्री भारतात तयार होत नाही कुठल्या न कुठल्या सुट्ट्या भागा करता इतर देशांवर निर्भर रहावे लागते. खास करून चीन मधे तयार होणार्या द्विचक्री विकताना तळपायची आग मस्तकात जाते पण कुणी तरी द्विचक्री चालवायला उद्युक्त झाले आहे हे काय कमी  निदान आपल्या देशातील प्रदुषण कमी होईल हा एक दिलासा मिळतो.  खूप वर्षांपासून १००% भारतीय बनावटीची रुपे या धातूचे मिश्रण असलेल्या सांगाड्यचा वापरून करून भारतातील गरजां साठी रेखीत अशी द्विचक्री बनवण्याचा मनसुबा आहे. रूप्याचा सांगाडा बनवायचा असेल तर एक विशिष्ट प्रक्रीया आहे त्यासाठी वेगळीच यंत्र  सामग्री लागते. सुरवातीला मला देखील त्यात काय अवघड आहे असे वाटले म्हणून मी एका अनुभवी व प्रथितयश उद्योगपतींना या विषया संदर्भात भेटलो. त्यांना विचारले, "सर आपण चंद्रयान, मंगळयान बनव

'कोव्हीड १९' लॉक डाउन मधून बाहेर पडण्यासाठी!

वाहनांच्या अपघातांची आणि इतर आजारांमुळे होणारे मृत्यू यांची "कोव्हीड-१९" बरोबर तुलना करायची झाली तर ते मृत्यू अपघाताने येत आहेत सहभागाने नाहीत. अपघात आणि सहभाग यात खूप तफावत आहे. त्या मुळे "करोना बरोबर जगणे" हे प्रत्येकाला कितपत शक्य आहे हा एक प्रश्न आहे. जीव मुठीत घेऊन आपण काय काय कामे करू शकणार आहोत? घरातल्या कर्त्या माणसांना दिवसभर बाहेर कमला गेल्या नंतर कुटुंबातील इतर व्यक्तींवर काय परिणाम होणार आहे? शाळेत गेलेल्या विद्यार्थ्यांचे आरोग्य किती सुरक्षित असणार आहे?  'कोव्हीड १९' लॉक डाउन मधून बाहेर पडण्या साठी आपल्या कडे पर्याय उपलब्ध आहे! अशा परिस्थितीतीत भारताशी अनुकूल अशी उपाय योजना होणे गरजेचे आहे. डब्लू. एच. ओ. चे नियम इथे परिणामकारक असणार नाहीत. उदा. रस्त्यात थुंकणे ही सवय मोडण्यासाठी आता आपल्याकडे वेळ नाही.  शिक्षण, शिस्तीचा आभाव, लोकसंख्या व गरिबी या गोष्टीं मुळे दोन व्यक्तीतील अंतर नियंत्रित ठेवणे अशक्य आहे. अशा वेळी सद्य परिस्थितीत शहरातील विलगीत क्षेत्रात विषाणूचा प्रादुर्भाव कमी करणे अशक्य आहे.  या विषाणूच्या प्रसाराचा सर्वात महत्वाचा आणि दुर्लक

A Game changing strategy for Covid-19 lock down that may help return to normal life in India

Image
What is essential in war is victory, not prolonged operations. - Sun Tzu Covid-19 is an invisible enemy and taking it head on is landing us nowhere. We need to create a level playing field by concealing our surfaces as well as our physical selves to contend it. Lock down can not be permanent solution to hide ourselves from the virus. We need to think beyond medical solutions to avoid war with Corona and also not living with it. Three basic things to consider: 1. As it has severe economic impact on the world, Covid-19 is largely a management challenge than a medical one. 2.  Herd immunity and vaccines are not worth waiting for. 3. Apart from physical contact Covid-19 is transmitted by contact with contaminated surfaces and this is the most critical factor.  Covid-19 Pandemic is unique because of its fast spread and Covid-19 is not just a regular infection, it has held up economic activity as well as livelihood of the people. The number of patients is so huge, it is throwing med